A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
राज्याचा बारावीचा निकाल ६७.९४%
(Updated on 25/05/2012 17 : 26 IST)
 
मुंबई - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) फेब्रुवारी/मार्च २०१२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ६७.९४ टक्के इतका लागला आहे. १२वीच्या परीक्षेत यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र दिसत असून ७९.६६ टक्के मुली तर ७०.३२ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कला शाखेचा निकाल ६५.६९ टक्के, वाणिज्य शाखेचा ७१.४३ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ८४.८७ टक्के इतका लागला आहे. राज्यात कोकण विभागाने बाजी मारली असून कोकणात ८६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अमरावतीचा निकाल सर्वात कमी लागला असून अमरावतीमधून ६२.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागांचे निकाल
मुंबई - ७६.१४
पुणे - ८२.१२
नाशिक - ७३.९९
कोल्हापूर - ८२.१४
नागपूर - ६८.९३
औरंगाबाद - ६७.१०
कोकण- ८६.२५
अमरावती - ६२.८७
लातूर- ७५.४६
 
 
  संबंधित बातम्या
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
उच्च शिक्षणाचा गुणात्मक विकास आवश्यक
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :